राष्ट्रपती राजवट लागू होणे म्हणजे काय?
राष्ट्रपती राजवट म्हणजे काय? घटनेच्या तरतुदीनुसार राष्ट्रीय आणीबाणी, आर्थिक आणीबाणी आणि राष्ट्रपती राजवट हे मुद्दे आहेत. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला, शासकीय यंत्रणा कोलमडली अथवा त्रिशंकू राजकीय परिस्थिती निर्माण झाली तर राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते. “राष्ट्रपती राजवट” असा शब्द घटनेमध्ये कुठेच आढळत नाही, आणीबाणी साठी केलेली तरतूद म्हणजेच राष्ट्रपती राजवट होय. शासन आणि … Read more